२९ एप्रिल इ.स.१६६१
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचितगड पाठोपाठ शृंगारपुरही स्वराज्यात दाखल करून घेतले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचितगड पाठोपाठ शृंगारपुरही स्वराज्यात दाखल करून घेतले.
३० एप्रिल इ.स.१६७४
छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज कंपनीस खणखणीत निरोप एका पत्राद्वारे पाठविला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज कंपनीस खणखणीत निरोप एका पत्राद्वारे पाठविला.
१ मे इ.स.१६७५
आदिलशाही हद्दीतील फोंड्याच्या २ दोन माऱ्याच्या जागा मराठ्यांच्या ताब्यात आल्या..!
आदिलशाही हद्दीतील फोंड्याच्या २ दोन माऱ्याच्या जागा मराठ्यांच्या ताब्यात आल्या..!
२ मे इ.स.१६५६
छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायरी उर्फ रायगड ताब्यात घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायरी उर्फ रायगड ताब्यात घेतला.
३ मे इ.स.१६७३
छत्रपती शिवाजी महाराजांनी राहुजी सोमनाथ यांना कुडाळ मोहिमेवर पाठविले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राहुजी सोमनाथ यांना कुडाळ मोहिमेवर पाठविले.
४ मे इ.स.१६७५
युवराज शंभूराजे यांचे निळोजी, शंकराजी, विसाजी व त्र्यंबकजी नीळकंठराव यांनी मिरासपट्टी मागू नये अशा स्वरूपाची ताकीद पत्र दिले.
युवराज शंभूराजे यांचे निळोजी, शंकराजी, विसाजी व त्र्यंबकजी नीळकंठराव यांनी मिरासपट्टी मागू नये अशा स्वरूपाची ताकीद पत्र दिले.
५ मे इ.स.१६५७
छत्रपती शिवाजी महाराजांची महती पोर्तुगालच्या राजाला पोर्तुगालच्या गव्हर्नरने ऐकवली.
छत्रपती शिवाजी महाराजांची महती पोर्तुगालच्या राजाला पोर्तुगालच्या गव्हर्नरने ऐकवली.
६ मे इ.स.१६५६
रायरी हा किल्ला जावळीच्या मोरे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि रायगड असे नामकरण करण्यात आले.
रायरी हा किल्ला जावळीच्या मोरे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि रायगड असे नामकरण करण्यात आले.
७ मे इ.स.१६६०
शाहिस्तेखान पुण्यांच्या दिशेने सरकत होता अचानक मराठ्यांनी शाहिस्तेखानाच्या फौजेवर हल्ला चढवला.
शाहिस्तेखान पुण्यांच्या दिशेने सरकत होता अचानक मराठ्यांनी शाहिस्तेखानाच्या फौजेवर हल्ला चढवला.
८ मे इ.स.१६७५
छत्रपती शिवाजी महाराजांनी फोंडे येथे आपला सुभेदार नेमला व दक्षिणेकडील प्रदेशाचा कारभार बघण्यासाठी बाल्ली येथे एक हवालदार नेमला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी फोंडे येथे आपला सुभेदार नेमला व दक्षिणेकडील प्रदेशाचा कारभार बघण्यासाठी बाल्ली येथे एक हवालदार नेमला.